मनाला तुझ्याशी झिजवून , थोडं मनासाठी उरावं लागतं...!!!!
मी केलेली प्रेमाची व्याक्खा , पुरेपूर निरर्थक होती,
मी जिथं कोमेजलो तिथ , तू उमलणार होती...!!!!
नाव माझं नसला तरी , आठवण माझी राहणार होती,
नजरे तून तुझी, दुनिया मलाच दिसणार होती...!!!!
जिच्यासाठी लिहितोय, तीच मला सापडत नाही
हितगुज बोलून मोकळे व्हावं , असे मनाच मला सापडत नाही...!!!!
शब्दांना मग अशावेळी का काव्याचा फुटतो झरा ,
तिलाच आठवत जीव होऊ लागतो कावरा बावरा... !!!!
अशा वेळी काय करावे, ते उमजतच नाही,
आठवणींच्या राज्यातून मन दूर लोटतच नाही...!!!!
क्षणा क्षणाला वाढतच जाते , अशी हि थारार्ता,
झोप नकोशी वाटते , अशी हि अगतिकता...!!!!
आठवणींच्या राज्यातून मन दूर लोटतच नाही...!!!!
क्षणा क्षणाला वाढतच जाते , अशी हि थारार्ता,
झोप नकोशी वाटते , अशी हि अगतिकता...!!!!